कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. राजनीश कमलाकर कामत यांचे मूळ गाव कागल (जि. कोल्हापूर) असून त्यांचा जन्म मिरज (जि. सांगली) येथे झाला. त्यांचे कुटुंब करवीर संस्थान आणि कोल्हापूरच्या सामाजिक-शैक्षणिक परंपरेशी निगडित आहे. त्यांचे... Read more
चंदगड तालुका हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील बहुतांशी जनता ही सरकारी दवाखान्यांवर अवलंबून आहे.या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्रे,उपकेंद्रे येथे रुग्णांवर इलाज केले जातात.चंदगड तालुका आरोग्य यंत्रणेचा आढावा घे... Read more
कोल्हापूर : इयत्ता दहावीचा निकाल नुकताच लागलेला आहे.या परीक्षेमध्ये कोल्हापूर येथील समर्थ विद्या मंदिर, उचगाव चा विध्यार्थी केतक पल्लवी निरंजन देशपांडे याने शारीरिक मर्यादांवर मात करत 64 टक्के गुण मिळवत यश मिळविलेले आहे.केतक यास मस्कुलर डिस्ट्रॉ... Read more
कोल्हापूर महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण (के. एम. सी.) कॉलेज, कोल्हापूर येथे ग्रंथालय विभाग, भूगोल विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांचे वतीने “भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना” हे डॉ. युवराज मोटे डॉ. भरत पाटील कॅप्टन डॉ. अमित रेडेकर लिख... Read more
कोल्हापूर : दि. 25सक्षम पिढ्या घडविण्यासाठी ज्ञान मंदिरे असलेल्या शाळा सक्षम करण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन लक्ष्मी फौंडेशन गर्जन चे अध्यक्ष विनायक देसाई यांनी केले. विद्या मंदिर सावंतवाडी ता. करवीर या शाळेच्या स्वागत... Read more
चंदगड, दि. २४ :चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे काम चांगल्या पद्धतीने चाललेले असून आरोग्याच्या योजना व सेवा तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे आवाहन चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक यांनी केले. ग्रामीण रुग्णालय चंदगड, राष्ट्रीय बालस्व... Read more
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीमध्ये राजकीय समन्वय आणि मैत्रीधर्माचा अनोखा नमुना पाहायला मिळाला. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संभाव्य लढत टळत अखेर दोन्ही पदांची बिनविरोध निवड झाली.या प्रक्रियेत काँग्रेस... Read more
गारगोटी : दि. १३मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नसून मानवाने सत्कर्म करुन जीवन सार्थकी लावावे असे विवेचन ह. भ. प. संभाजी चव्हाण महाराज, गर्जनकर यांनी केले. पाल ता. भुदरगड येथे आयोजित १२५ व्या हरीनाम साप्ताहामध्ये आयोजित प्रवचन सेवेप्रसंगी ते बोलत होते... Read more
बाचणी : दि. २८आजच्या जीवनाचा एक भाग बनलेल्या प्लास्टिकच्या वापरावर आळा नाही बसला तर प्रत्येकाच्या जीवनात धोका निर्माण होऊ शकतो असे प्रतिपादन किर्लोस्कर कंपनीचे सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर यांनी केले. किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी विभागाच्य... Read more